'पुसलेलं कुंकू ' शापित जीवन सायंकाळची वेळ होती .मी घरात एकटीच होते .पहाटेच्या ट्रेन नी मुंबईला जायचे म्हणून तयारी करीत होते . पती आजच दुपारी पुण्याला गेले होते . घरात आम्ही दोघेच जण असल्याने मला पहाटे साडेतीन वाजता स्टेशनवर कोण नेऊन सोडेल हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता . एकटं कसं जायचं स्टेशनवर ह्या विचाराने माझ्या मनांत असंख्य विचारांचे काहूर माजले होते . आमचं छोटंसं शहर त्यात एकही कंपनी नाही . औद्योगिक क्षेत्र नसल्याने तिथे रात्री रस्त्यांवर निरव शांतता पसरली असते . सकाळी पाच नंतर फिरायला जाणार्यांची किरकोळ वर्दळ दिसूं लागते . माझी ट्रेन पहाटे चार ची होती म्हणून मला घरातून पहाटे साडेतीनला च बाहेर पडावे लागणार होते . काय करावे सुचत नव्हते . मी सहज आमच्या शेजारच्या ताईं जवळ माझ्या मनांत उठलेले असंख्य विचारांचे काहूर त्यांना सांगितले . शेजारच्या ताई पतीच्या निधनानंतर त्यांच्या आई बरोबर राहत होत्या . पतीचे निधन झाले तेव्हा त्यांची मुले लहान होती . पतीच्या मागे त्यांनी मुलांचे शिक्षण केले त्यांचे लग्न लावून दिले . हे सर्व करीत असताना त्यांच्या समोर अनेक समस्या...
ु सकाळचे सहा वाजले होते . सुमित्रा घाई घाईत निघाली . तितक्यात मागून आवा ज आला सुमा सावकाश हो , आई ,"उशीर होतोय समीर गाडील जाऊन बसलेत ". असं म्हणत तीने खांद्यावर पर्स अडकवल...
➖स्वावलंबी जीवन 🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅 "आकाशी झेप घेरे पाखरां सोडी सोन्याच्या पिंजरा"! आकाशत मुक्त उडणारऱ्या पक्षाप्रमाणे आपण मुक्त जीवन जगु शकत नाही कारण आपण स्वतःला परावलंबी ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा